Showing posts with label Attack. Show all posts
Showing posts with label Attack. Show all posts

Tuesday, 20 December 2016

पठाणकोट हल्लाप्रकरणी आरोपपत्र दाखल - वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज (सोमवार) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) आरोपपत्र दाखल करण्यात आले.

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये जैशे मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्यासह पाकिस्तानमधील अब्दुल असगर, शाहिद लतीफ आमि काशीफ जन या तीन दहशतवाद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

या वर्षाच्या सुरवातीलाच पाकिस्तानने पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करून भारताला जणू नववर्षाची भेट दिली होती. तीन दिवस चाललेल्या चकमकीत सात लष्करी अधिकारी हुतात्मा झाले होते. तर, चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील "जैशे महंमद‘ हा दहशतवादी गटच होता हे आरोपपत्रांवरून स्पष्ट
झाले आहे

वृत्तसंस्था सोमवार, 19 डिसेंबर 2016

Saturday, 26 November 2016

Nation remembers victims of 26/11 Mumbai terror attacks

Mumbai: India is remembering the victims of 26/11 Mumbai terror attacks on its eighth anniversary today, as various events are being held across the nation, especially Mumbai, to pay tribute to those who lost their lives in the horrific attack.

Mumbai terror attacks

Smoke and flames billowed out from The Taj Mahal hotel in Mumbai during terror attacks from 26 to 29 November, 2008 and a total of 166 people were killed and 300 others were injured in the horrific attack.

On this day in 2008, 10 Lashkar-e-Taiba terrorists came to Mumbai via sea route from Pakistan and carried out series of coordinated shooting and bombing attacks across the city.

The attacks lasted four days killing 166 people and injuring over 300.

Various events are being organised in Mumbai today to pay tribute to the victims of 26/11.

To pay tribute to the martyrs of 26/11 terror attacks, Public Concern for Governance Trust(PCGT) an NGO, in association with the National Centre for Performing Arts (NCPA), is organising an event, "Unity in diversity-together we remember 26/11", at NCPA's Jamshed Bhabha Theatre today.

On the eight anniversary of the terror attacks, Governor C H Vidyasagar Rao, will chair the performance by Symphony Orchestra of India, music and dance by arts division of Bharat Soka Gakkai, screening of short film titled Hum Sab Ek Hain, while students of Anjuman-I-Islam's Girls High School will present a patriotic song.

Union Power Minister Piyush Goel will also be paying tribute to the victims of the attack. Students of Mithibai College too have organised a peace march to commemorate the memory of the martyrs of the 26/11 attack.

Noted designer Archana Kocchar will be displaying her collection at a fashion show in Mumbai as a mark to pay tribute to the victims of 26/11 Mumbai terror attacks.

ANI

Tuesday, 18 October 2016

'सर्जिकल' बदला घेण्याचा 'आयएसआय'चा प्लॅन - वृत्तसंस्था

नवी दिल्ली- काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय‘ नवा प्लॅन करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी सघंटनावर बंदी घालण्यात आल्यानंतर त्या निष्क्रीय झाल्या आहेत. निष्क्रीय झालेल्या संघटनांपैकी जैसे अल् उमर मुजाहिदीन, हरकत उल अंसार/मुजाहिदीन, अल बदल, इख्वाल उल मुजाहिदीन व अल जेहाद फोर्स यांना सक्रिय करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. शिवाय, या दहशतवादी संघटनांना भारतामध्ये हल्ले घडवून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे, अशी माहिती भारताच्या गुप्तचर संघटनेने अहवालाद्वारे दिली आहे.

‘काश्मीर खोऱयामध्ये 250 दहशतवाद्यांमध्ये 107 स्थानिक नागरिकांचा सहभाग आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले घडवून आणण्यासाठी स्थानिकांची मदत होत आहे. स्थानिकांच्या मदतीने हल्ले घडवून आणण्याची योजना ‘आयएसआय‘ आखत आहे,‘ असेही गुप्तचर संघटनेने म्हटले आहे.

Thursday, 13 October 2016

हे पहिलेच सर्जिकल हल्ले - पर्रीकर

मुंबई - पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये परिसरात वेगळे धोरण अवलंबत भारताने केलेले हल्ले हे पहिलेच लक्ष्याधारित हल्ले (सर्जिकल स्ट्राइक्‍स) असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज स्पष्ट केले. या कारवाईने मिळालेले यश हे कोट्यवधी भारतीयांचे आणि विशेषत: भारतीय सैन्यदलाचे असल्याचे सांगत, त्यांनी नेहमी अमलात आणल्या जाणाऱ्या धोरणात काहीसे बदल करून धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला, त्याचे श्रेय मात्र सरकारच्या निर्णयक्षमतेचे असल्याची टिप्पणी केली.

मुंबईत "फिन्स‘ या संस्थेने आयोजित केलेल्या "संवाद संरक्षणमंत्र्यांशी‘ या कार्यक्रमात ते बोलत होते. श्रोत्यांनी विचारलेल्या निवडक प्रश्‍नांना त्यांनी या कार्यक्रमात प्रदीर्घ उत्तरे दिली. संरक्षणतज्ज्ञ नितीन गोखले यांनी पर्रीकर यांना विविध विषयांवर बोलते केले.

"सर्जिकल स्ट्राइक्‍स‘ यापूर्वीही करण्यात आले होते, याकडे या संवादादरम्यान लक्ष वेधताच कोणतीही राजकीय टिप्पणी न करता पर्रीकर यांनी, ""अशी नीती पहिल्यांदाच प्रत्यक्षात आणली गेली. यापूर्वी जे व्हायचे ते त्या त्या भागातील लष्करी अधिकाऱ्याने तेथील तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता दिलेले उत्तर असायचे. त्याला लष्करी भाषेत "कोव्हर्ट ऑपरेशन‘ म्हणतात,‘‘ असे नमूद केले. निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्‍ती महत्त्वाची असते असे नमूद करत या कारवाईचे कोणतेही श्रेय भाजपला नको आहे. तसा प्रयत्न करायचा असता तर हल्ल्याची घोषणा संरक्षणमंत्र्यांनी केली नसती काय, असा प्रश्‍न त्यांनी केला. दहशतवादी कारवाई झाली, की भारत सरकार यापूर्वी केवळ निषेधाचे फतवे काढत असे, समज देत असे. या धोरणात बदल का झाला, या गोखले यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्रीकर यांनी, "प्रत्येक वेगळी नीती अमलात आणावी लागते. उत्तर देण्याची पद्धत समोरच्याला बुचकळ्यात टाकणारी असावी लागते,‘ अशा मोजक्‍या शब्दांत उत्तर देत याहून अधिक काही बोलणे उचित नसल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांत अनेक प्रलंबित संरक्षणखरेदी करार मार्गी लागले, लढाऊ "राफेल‘ विमानांच्या खरेदीचा 2000 मध्ये मंजूर झालेला करार 16 वर्षांनी का होईना प्रत्यक्षात आला, अशी माहिती देत त्यांनी संरक्षण खरेदीसाठी उपलब्ध होणारा निधी चारपटीने वाढल्याकडेही लक्ष वेधले. "काहीतरी चूक होईल या भीतीने कोणताही निर्णय न घेण्यापेक्षा काहीतरी करणे महत्त्वाचे आहे,‘ असे सांगत त्यांनी पूर्वीच्या सरकारचे नाव न घेता टोलाही मारला. सुरक्षा आणि त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना ही प्रत्येक नागरिकाच्या मनात असावी लागते, याकडे लक्ष वेधत त्यांनी यापुढे सीमेपलीकडून काही कुरापती घडल्यास वेगळेच उत्तर दिले जाईल. संरक्षणविषयात धक्‍कातंत्र हे महत्त्वाचे असते याकडे लक्ष वेधले. उरी आणि पठाणकोट तळांवर हल्ले होण्याची पूर्वसूचना मिळाली होती; पण त्याचा योग्य वापर न झाल्याने अनावस्था ओढवली काय, यावर उत्तर देताना पर्रीकर यांनी, "कोणत्याही गुप्तचर संस्थेला शंभर टक्‍के योग्य माहिती देता येत नाही, शिवाय कधीतरी गफलत होणे हा मानवी स्वभाव असतो,‘ अशी सावध माहिती दिली.

जवानांसाठी बुलेटप्रूफ खरेदीचे अधिकार स्थानिक दलप्रमुखांना दिले आहेत, तसेच "वन रॅंक वन पेन्शन‘चा विषयही आता यशस्वीरीत्या सुटला आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी आता अणुयुद्धाची भाषा का सोडली, या प्रश्‍नावर त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता, "भारताने दिलेले उत्तर कुणालाही अपेक्षित नव्हते; शिवाय आता संरक्षण, युद्ध यात पारंपरिकतेला फाटा बसला आहे हे लक्षात घ्यायला हवे,‘ असे स्पष्ट केले.
चीनशी संबंध सुधारले
पाकिस्तानला चीनकडून होणारी संभाव्य मदत लक्षात घेता केंद्र सरकार चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय का घेत नाही, या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्रीकर यांनी नवे सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत चीनशी संबंध लक्षणीयरीत्या सुधारले आहेत याकडे लक्ष वेधले आणि जागतिक व्यापार संघटनेशी झालेल्या करारानुसार कोणत्याही देशाच्या मालावर बहिष्कार टाकता येणे शक्‍य नाही; मात्र नागरिक कोणत्या वस्तू घ्यायचा याचा स्वयंनिर्णय घेऊ शकतातच ना, अशी मिस्कील टिप्पणी केली.
स्वदेशीसाठी तंत्रविकासाची गरज
देशी बनावटीच्या युद्ध साहित्यात काही शस्त्रे आपल्या लष्कराकडे आहेत. मात्र याबाबत तंत्र विकसित नाही. परिणामी, आपला देश 100 टक्के युद्धसाहित्य निर्माण करू शकत नाही, अशी स्पष्ट कबुली पर्रीकर यांनी दिली. युद्ध साहित्य बनवण्यास अधिक किमतीचे सुटे भाग तयार करावे लागत असल्याने, आपण परदेशातील साहित्य खरेदी करतो. रडारसारखी यंत्रणाही आपण निर्माण करू शकत नाही. मात्र भविष्यात याबाबत विचार करता येईल, असेही ते म्हणाले. नवी मुंबईतील वाशी येथे संरक्षण क्षेत्रातील विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते.

पर्रीकर म्हणाले, ""सध्या संरक्षण दलात अनेक प्रयोग अमलात आणले जात आहेत. मात्र याचे परिणाम लगेचच दिसणार नसले, तरी आगामी काळात ते नक्कीच दिसून येतील. सध्या हेलिकॉप्टरचे सुटे भाग निर्माण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र हे उत्पादन बाहेर येण्यास आणखी काही कालावधी लागेल. पूर्वी युद्धसामग्रीची 500 ते 600 कोटींची निर्यात व्हायची. आता हीच निर्यात तीन हजार कोटींवर आली असून, लवकरच आठ ते दहा कोटींपर्यंत नेण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे.‘‘

पूर्वी परवाना नसताना निर्यात धोरण सुरू होते. मात्र या परवाना पद्धतीच्या अनेक जाचक अटी शिथिल केल्यामुळे "मेक इन इंडिया‘ योजनेअंतर्गत आता दहा हजार कोटींच्या निर्यातीचे ध्येय दोन वर्षांत गाठणे शक्‍य होईल, असा विश्‍वासही पर्रीकर यांनी व्यक्त केला. युद्धसामग्री तयार करण्यासाठी तीन लाख कोटींची ऑर्डर आहे. दोन वर्षांत दोन लाख 20 हजार कोटींची शस्त्रे खरेदीच्या मागणीवर निर्णय घेण्यात आला आहे. यात 75 टक्के सामग्री देशी बनावटीची असेल, असे ते म्हणाले.

- पीटीआय

पाम्पोर साठ तासांनी शांत

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील पाम्पोर येथील उद्योजकता विकास संस्था (ईआयडी) या सरकारी इमारतीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांचा बुधवारी तिसऱ्या दिवशी खात्मा करण्यात लष्कराला यश आले आणि त्याबरोबरच सुमारे 60 तासांहून अधिक वेळ सुरू असलेला गोळीबार थांबला.

लष्कराने ही मोहीम संपल्याचे दुपारी जाहीर केले. सोमवारी (ता. 10) सकाळी हे दहशतवादी या इमारतीत घुसले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 60 तासांपासून काही अंतराने चकमक उडत होती. या चकमकीदरम्यान इमारतीत लपलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामधील एका दहशतवाद्याला काल (मंगळवारी) ठार मारण्यात आले होते आणि दुसऱ्या दहशतवाद्याचा आज मृत्यू झाला.

दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यापूर्वी सुरक्षा दलाने इमारतीच्या सर्व 50 खोल्या तपासून पाहिल्या, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. दहशतवाद्यांविषयी सविस्तर माहिती अद्याप हाती लागलेली नाही; मात्र, प्राथमिक माहितीनुसार हे दहशतवादी लष्करे तैयबाचे असल्याचे संकेत मिळत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

या इमारतीत दोन ते तीन दहशतवादी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सोमवारी दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला होता. पाम्पोरच्या या इमारतीवर दहशतवादी हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही दहशतवाद्यांनी या इमारतीला लक्ष्य केले होते.

दहशतवाद्यांनी सोमवारी इमारतीत प्रवेश केल्यानंतर सुरक्षा दलाचे लक्ष विचलित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खोलीमधील गाद्यांना आग लावली होती. आग लागल्यानंतर सुरक्षा दल काही क्षणांतच तिथे दाखल झाले होते. त्या वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला होता. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाने इमारतीवर रॉकेट लॉंचर आणि ग्रेनेडचा मारा केला.

घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
लष्कराने जम्मू-काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधार सेक्‍टरमधील नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न बुधवारी हाणून पाडला. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली. जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली असून, अधिक माहितीची प्रतीक्षा असल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

Wednesday, 5 October 2016

लष्कराच्या कारवाईबाबत संशय नको

नवी दिल्ली - भारतीय लष्कराचे सर्जिकल स्ट्राइक बनावट असल्याचा पाकिस्तानचा प्रचार खोडून काढण्यासाठी या कारवाईचे व्हिडिओ पुरावे सरकारने जाहीर करावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, भारतीय लष्कराने जाहीर केलेली माहिती विश्‍वासार्ह असून, त्यावर संशय घेणे अयोग्य आहे, असा निर्वाळा कॉंग्रेसने दिला आहे. त्याचप्रमाणे, सध्या पाकिस्तानशी चर्चेसाठी योग्य वातावरण नाही, असा सल्लाही सरकारला दिला आहे. 

कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी आज दैनंदिन वार्तालापादरम्यान लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकला जोरदार पाठिंबा दर्शवला. एवढेच नव्हे तर पाकिस्तानने चालविलेला कुप्रचार खोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्र सरकारने त्या देशाला आंतराष्ट्रीय व्यासपीठावर उघडे पाडावे, असे आवाहनही केले. दहशतवादाचा त्रास भारताला होत असताना पाकिस्तानने कारवाई केली नाही म्हणूनच भारतीय लष्कराला करवाई करावी लागली हे सांगावे. अर्थात, ताज्या सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडिओ सरकारने जाहीर करावेत काय, या मागणीवर शर्मा यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले आणि "हाती असलेल्या सर्व साधनांचा वापर करून पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड करावा,‘ अशी सावध टिप्पणी केली.

शर्मा म्हणाले, की भारतीय लष्कराने या आधीही 2008, 2009, 2011 आणि 2013 मध्ये केले होते. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक पहिल्यांदाच झाले, असा दावा करणे म्हणजे लष्कराच्या क्षमतेवर शंका घेण्यासारखे आहे. कारवाईचा निर्णय लष्कराचा होता. मात्र, त्याबाबतची जाहीरपणे घोषणा करणे हा राजकीय निर्णय असून विद्यमान सरकारला राजकीय जबाबदारी घ्यावी, असे वाटत असले तर कॉंग्रेसचा त्याला आक्षेप नाही. परंतु, पाकिस्तानला अजूनही जागतिक पातळीवर एकाकी पाडता आलेले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उरीतील हल्ल्यानंतर लगेच रशियाने पाकिस्तानसोबत लष्करी सराव केला आणि काल, इराणी नौदलाने पाकिस्तानी नौदलासोबत सराव केला आहे. त्यामुळे भारताला परराष्ट्र धोरणात आणखी आक्रमकता आणावी लागेल, असे ते म्हणाले.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा झाल्याच्या वृत्तावर बोलताना शर्मा यांनी सध्या पाकिस्तानशी चर्चेला अनुकूल वातावरण नाही, अशी टिप्पणी केली. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी कलावंतांनाही त्यांनी विरोध दर्शवला. दहशतवादी आणि कलावंत यांच्यात फरक आहे पाकिस्तानातील प्रत्येक नागरिक दहशतवादी नाही; परंतु जनतेमधील थेट संपर्कासाठीही वातावरण अनुकूल नाही, असे ते म्हणाले.

सर्जिकल स्ट्राइकबद्दल विधाने करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परिपक्वता आणि संयम दाखविण्याची गरज आहे.
- आनंद शर्मा, प्रवक्ते, कॉंग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क

"सर्जिकल स्ट्राईक्‍स'चे रशियाकडून स्वागत...

नवी दिल्ली - प्रत्येक देशास स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याची स्पष्ट भूमिका घेत रशियाने भारताने गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक्‍स‘चे स्वागत केले आहे. सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात लढण्यासंदर्भात भारतास रशियाकडून कायमच पाठिंबा दर्शविण्यात आला असल्याचे रशियाचे भारतामधील राजदूत ऍलेक्‍झांडर एम कदाकिन यांनी म्हटले आहे.

""दहशतवादी भारतामधील शांतताप्रिय नागरिकांवर, तसेच लष्करावर हल्ला करतात; तेव्हा मानवाधिकारांचे सर्वाधिक उल्लंघन होते. तेव्हा या सर्जिकल स्ट्राईक्‍सचे आम्ही स्वागत करतो. प्रत्येक देशास स्वसंरक्षणाचा अधिकार आहे,‘‘ असे कदाकिन म्हणाले. याचबरोबर, रशिया व पाकिस्तानमधील संयुक्त लष्करी सराव हा पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये होत नसल्याने यासंदर्भात भारताने काळजी करण्याची आवश्‍यकता नसल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

यासंदर्भात गेल्या आठवड्यामध्ये, "सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधातील निर्णायक संघर्षास‘ रशियाचा पाठिंबा असल्याची भूमिका रशियन परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली होती.

- - वृत्तसंस्था

कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज:हवाई दलप्रमुख

 

नवी दिल्ली - नियंत्रण रेषा ओलांडून भारताने केलेल्या लक्ष्यवेधी कारवाईनंतर परिस्थिती अद्यापही संवेदनशील असून, सर्व सैन्य दले कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी सांगितले.

आठ ऑक्‍टोबरला असलेल्या हवाई दल दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत अरूप राहा यांनी संवाद साधला. सर्जिकल स्ट्राइकबाबत थेट भाष्य करणे त्यांनी टाळले असले, तरी सर्व संकटांचा सामना करण्याची सुरक्षा दलांमध्ये क्षमता असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ""लष्कर, हवाई दल आणि नौदल अतिशय सज्ज आहेत; मात्र सध्याची परिस्थिती अद्यापही अत्यंत संवेदनशील असल्याने मी फार भाष्य करणार नाही. केंद्र सरकारकडे निर्णयाचे सर्वाधिकार आहेत.‘‘ सर्जिकल स्ट्राइकनंतर माध्यम प्रतिनिधींना सामोरे जाणारे एअर चीफ मार्शल राहा हे तिन्ही सेनादल प्रमुखांपैकी पहिलेच आहेत. या प्रकरणी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

"एखादी परिस्थिती पाहून भारताची सैन्य दले क्षमता वाढवित नसून, ते भारताचे धोरणच आहे; मात्र परिस्थितीनुसारही बदल करता येतो. सध्याची संरक्षण खरेदी मात्र कोणत्याही घटनेचा परिणाम नसून, तो प्रक्रियेचाच एक भाग आहे,‘ असेही राहा यांनी स्पष्ट केले.

- - पीटीआय

Sunday, 2 October 2016

जमीन बळकविण्याची हाव नाही- नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली - भारताने कधीच दुसऱ्या देशावर आक्रमण केलेले नाही तसेच आम्हाला इतर देशांची जमीन बळकावण्याचीदेखील हाव नाही. जेव्हा गरज भासली तेव्हा आमच्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. मोदींच्या या वक्तव्यास भारत-पाकिस्तान संघर्षाची किनार आहे.

भारताने कधीही भूप्रदेशासाठी अन्य देशांवर हल्ला केला नाही; पण दोन जागतिक युद्धांमध्ये (ज्याचा भारताशी कधीही प्रत्यक्ष संबंध नव्हता.) आमच्या दीड लाखांपेक्षाही अधिक शूर सैनिकांनी बलिदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवासी भारतीय केंद्राच्या उद्‌घाटन समारंभामध्ये बोलताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या सर्जिकल स्टाईकनंतर उभय देशांतील परराष्ट्र संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, त्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. भारतीय जवानांनी मोठे बलिदान दिले असले तरीसुद्धा आम्ही ते जगाच्या लक्षात आणून देऊ शकलेलो नाही. मी जेव्हा परदेशामध्ये जातो, तेव्हा आवर्जुन हुतात्मा झालेल्या जवानांच्या स्मारकांना भेट देतो असेही मोदी यांनी नमूद केले. परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांना राजकीय सत्तेत काडीचाही रस नसतो. ते अन्य समुदायामध्ये सहज मिसळतात. परदेशामध्ये राहणारे भारतीय हे पाण्यासारखे असतात, गरजेनुसार आपला रंग आणि आकार बदलतात, असेही मोदी यांनी सांगितले.

भीती दूर करा

जगभरातील असंख्य देशांमध्ये भारतीय समुदाय ताकदवान असून तेथे त्याने अन्य लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमच्या देशातील लोकांच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर झाल्यास सध्या निर्माण झालेले ‘ब्रेन ड्रेन’चे रूपांतर ‘ब्रेन गेन’ध्ये होईल असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला. ज्या पद्धतीने धरणातील पाण्याचा विद्युतनिर्मितीसाठी वापर केला जातो त्याच प्रमाणे दोन कोटींपेक्षाही अधिक अनिवासी भारतीयांच्या शक्तीची भारतास प्रकाशमान होण्यासाठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले

- - पीटीआय

Friday, 30 September 2016

पाकिस्तानविरुद्ध शिवरायांची नीती प्रभावी - कर्नल सुरेश पाटील


पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबद्दल लष्कराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अत्यंत कौतुकास्पद आहे. उरी हल्ल्यानंतर तडकाफडकी प्रतिक्रिया न देता भारताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा केलेला अवलंब प्रभावी आहे. या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करायला हवे.

या परिस्थितीत थेट युद्धासाठी आव्हान देणे योग्य ठरणार नाही. मात्र, या कारवाईमुळे देशवासीयांमधील संतापाला वाट मिळेल. आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत राजनैतिक धोरण परिणामकारक ठरत असताना ताबडतोब आव्हान न देता, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ही युद्धनीती उपयुक्त ठरेल. त्यामुळे या हल्ल्याबद्दल भारताला दोष देऊ शकणार नाहीत. अन्यथा घाईत दिलेली प्रतिक्रिया म्हणजे अपरिपक्व कारवाई वाटली असती. मागील काही वर्षांमधील प्रगतीमुळे भारताचे स्थान उंचावलेले आहे. त्याला साजेशी अशी कारवाई करण्यासाठी मोदींनी शिवाजी महारांजांची नीती वापरली आहे.

अशा हल्ल्यात कमीत कमी वेळात शत्रूचे जास्त नुकसान केले जाते. शस्त्रांचे आगार (कोट) व दारूगोळा साठविण्याची ठिकाणे उडविली जातात.

थेट युद्धाने देश 50 वर्षे मागे जाईल!

सर्जिकल स्ट्राइक अतिशय योग्य असून, त्यामुळे आपली हानी कमी होते. या उलट थेट युद्ध केल्यास ते पाच दिवस जरी झाले तर भयंकर खर्च होतो. तसे युद्ध केल्यास अर्थव्यवस्थेवर ताण येऊन पेट्रोल होईल 200 रुपये लिटर, आणि दूध होईल 100 रुपये प्रतिलिटर. युद्धामध्ये अमाप दारूगोळा वापरावा लागतो. एका तोफगोळ्यासाठी दोन हजार ते लाखो रुपयांपर्यंत खर्च होतो. 100 मीटर ते काही किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला गाठणारे हे गोळे असतात. काही वेळातच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, आणि युद्ध करणारा देश 50 वर्षांनी मागे जाईल.

दोन्ही देशांमध्ये 80 टक्के जनता ही कमी उत्पन्न असणारी आहे. युद्ध आणि शस्त्रास्त्र स्पर्धांमुळे अधिकाधिक खर्च होत राहतो. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढतो. क्युबा देशामध्ये 20 टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. आपल्याकडे हे प्रमाण दीड टक्का एवढे कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही युद्ध करताना रयतेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी नेहमी घेतली. रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देण्याची त्यांचे धोरण होते.

आत्मघातकी हल्ल्यांपेक्षाही प्रभावी...

दोन पाकिस्तानी दहशतवादी येऊन हल्ला करतात, आणि आपला देश हालवून टाकतात. आपणही तसे हल्ले पाकच्या हद्दीत घडवून आणू शकतो, परंतु आपल्याला लौकिकाला ते साजेसे ठरणार नाही. हानी टाळण्यासाठी ही सर्जिकल पद्धत योग्य ठरते.

शत्रूची ठाणी आणि दारुगोळा उद्ध्वस्त करणे हे परिणामकारकता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. अशा हल्ल्यांमध्ये नुकसान करून परत येऊ शकतो. हल्ला केलेल्या ठिकाणाजवळ छोटी गावे असतात, तिथे राहून हल्ला घडविण्याचे एक तंत्र आहे, मात्र भारतीय सैन्याची तिथे ताबडतोब ओळख पटू शकते, त्यामुळे ते तंत्र धोकादायक आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी मात्र काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मदतीने असे हल्ले घडवून आणतात.

दहशतवाद्यांनी वापरले अत्याधुनिक तंत्र...

उरी येथे झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी अत्याधुनिक फॉस्फरस ग्रेनेडचा वापर केला. हा हल्ला अतिशय नियोजनपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. हे ग्रेनेड टाकल्यावर त्याचे तुकडे उडतात, त्यातून फॉस्फरस गॅस बाहेर उडतो. त्याचा धूर होतो, शरीरावर किंवा कापडावर ते उडताच आगीचा भडका होतो. उरी हल्ल्यात  जवान आगीमध्ये होरपळून हुतात्मा झाले, त्यावरून तिथे असेच फॉस्फरस ग्रेनेड वापरल्याचे दिसते.

भारतीय सैन्याचेही नुकसान शक्य...

या हल्ल्यात आपल्या बाजूला किती हानी झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय सैन्याचेही काही नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, सीमेलगतच्या भागात भूमिगत सुरुंग (लँडमाइन) पेरलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी जाताना व्यक्तीसोबत, जीपसारखी वाहने आणि रणगाडेसुद्धा उद्धवस्त करण्याची क्षमता असते. तसेच, पाककडून गोळीबारामुळेही हानी झालेली असेल.

खरंच युद्ध करायचं का?

युद्ध करा हे बोलणे खूप सोपे आहे. परंतु, सीमेवर लढताना आम्ही स्वतः मृत्यू जवळून पाहिला आहे. ज्याचा मुलगा युद्धात गेला आहे त्या आईला विचारा युद्ध हवंय का? जिचा नवरा युद्धात हुतात्मा झालाय त्या पत्नीला विचारा युद्ध हवे आहे का? हुतात्मा कर्नल महाडिक यांच्या घरी मी गेलो होतो, तेव्हा पत्नी गाईसारखा हंबरडा फोडत होती. ते पाहवत नव्हते.

- कर्नल सुरेश पाटील

'आसुर' मर्दन!

‘एलओसी’ओलांडून सर्जिकल स्ट्राइक; उरी हल्ल्याचा घेतला बदला

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ११ दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी काल मध्यरात्रीपासून आज पहाटेपर्यंत केलेल्या पाच तासांच्या लक्ष्यवेधी कारवाईत (सर्जिकल स्ट्राइक) नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्‌ध्वस्त केले. या कारवाईत किमान ३५ ते ४० दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले.

पाकिस्ताव्याप्त काश्‍मीरमध्ये जमलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला हा इशारा मानला जातो. काल (ता. २८) मध्यरात्री सुरू झालेली ही कारवाई आज पहाटे साडेचारच्या सुमारास समाप्त झाली. नियंत्रणरेषा ओलांडून भारताने प्रथमच अशी कारवाई केली आहे. या कारवाईत हवाई दलाचेही सहकार्य होते. उरीतील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी जोरात होती. ‘उरीच्या हल्लेखोरांना शिक्षा दिली जाईल आणि १८ जवानांचे हौतात्म्य आम्ही विसरणार नाही,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते, तसेच हल्ल्याचे ठिकाण आणि वेळ लष्कर ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार लष्कराच्या विशेष जवानांनी ही कारवाई यशस्वी केली. उरीतील हल्ल्यानंतर व्याप्त काश्‍मीर व नियंत्रणरेषेपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील भागात एक आठवड्यापासून लक्ष केंद्रित करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली, तर कुपवाडा आणि पूंचजवळच्या नियंत्रणरेषेजवळील पाच-सहा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले.

अर्थात लष्कराने कारवाईचा तपशील देण्याचे टाळले असले, तरी यात दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची लक्षणीय प्रमाणात हानी झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ही मोहीम सुरू ठेवण्याची कोणतीही योजना नाही, असेही लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

लष्कराने काल मध्यरात्री नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करण्यासाठी केलेली कारवाई यशस्वी झाल्यानंतर याची माहिती तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे यावर लक्ष ठेवून होते, असे कळते. यानंतर पंतप्रधान मोदींनी आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन या कारवाईची माहिती दिली. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही सरकारतर्फे याबाबत माहिती देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची औपचारिकरीत्या घोषणा करण्यात आली. लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग आणि परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी हद्दीमध्ये असलेल्या तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले असून, त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी निवेदनात स्पष्ट केले. अर्थात ही पत्रकार परिषद निवेदनापुरतीच मर्यादित राहिली.

लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी प्रारंभी उरी आणि पूंछमधील हल्ल्यांची पार्श्‍वभूमी विशद केली. नियंत्रण रेषेजवळील तळांवर मोठ्या संख्येने जमा झालेल्या दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा आणि जम्मू-काश्‍मीर व देशातील महानगरांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा डाव आहे, अशी विश्‍वसनीय आणि अचूक माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने या तळांवर लक्ष्याधारीत हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) केले. या संभाव्य घुसखोरीमुळे भारतीय नागरिकांची जीवितहानी होऊ नये या उद्देशानेच लष्कराने ही कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.

या कारवाईमध्ये दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली आहे. पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही. परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईची माहिती पाकिस्तानी ‘डीजीएमओ’ यांना देण्यात आल्याचे सांगताना लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग म्हणाले, की शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेपलीकडे राहून कारवाया कराव्यात आणि आपल्या नागरिकांवर हल्ले करत राहावे हे खपवून घेतले जाणार नाही. दहशतवाद्यांना भारताविरुद्ध कारवायांसाठी आपल्या भूप्रदेशाचा वापर करू दिला जाणार नाही, या २००४ मध्ये पाकिस्तानने दिलेल्या ग्वाहीची त्यांनी पाकिस्तानला आठवण करून दिली.

उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारवर वाढत्या दबावानंतर काल मध्यरात्री लष्कराने दहशतवाद्यांना धडा शिकवला. गेल्या वर्षी भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत शिरून नागा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर कालच्या कृतीने भारतीय लष्कराची सक्षमता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. यामध्ये लष्कराच्या तुकड्या आणि हेलिकॉप्टरचा वापर झाल्याचे समजते.

पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही; परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज आहे.

- लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग, महासंचालक, लष्करी कारवाई

सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?

नियोजनबद्ध आणि नेमकेपणाने केलेल्या लष्करी कारवाईला ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हटले जाते. या कारवाईमध्ये जे लक्ष्य असते, त्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोचणार नाही, याची काळजी यामध्ये घेतली जाते. ‘सर्जिकल स्ट्राइक’मध्ये कायद्याअंतर्गत बसणाऱ्या गोष्टींचा विचार करूनच शत्रूच्या तळावर हल्ला केला जातो. यामध्ये कोणतीही वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन विमानातून बाँबहल्ला करणे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’चे योग्य उदाहरण म्हणता येईल. जमिनीवरून बाँबहल्ला करण्याच्या हे अगदी विरुद्ध आहे.

अशी झाली कारवाई...

विशेष कृती दलाने बुधवारी (ता. २८) रात्री १२.३० ते पहाटे ४.३० या दरम्यान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दोन किलोमीटर आतपर्यंत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर ही कारवाई केली.

जवानांना उतरविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

व्याप्त काश्‍मीरमधील भिंबर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्‍टरमध्ये ही कारवाई झाली.

किमान १५० जवानांना या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे उतरविण्यात आले.

पर्रीकर, दोवाल यांचे कारवाईवर लक्ष

अत्यंत नियोजनबद्ध चाल करत जवानांनी सात दहशतवादी तळ नष्ट केले.

भारताची हानी नाही; मात्र किमान ३८ दहशतवादी ठार.

कारवाईनंतर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेऊन मोदींनी दिली लष्करी कारवाईची माहिती.

उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनाही दिली माहिती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही याविषयी सांगितले.

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोनिया गांधींसह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना या कारवाईबाबत माहिती दिली.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी लष्करी कारवाईबाबत कळविले.

राजनाथसिंह यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक.

पाककडून हल्ल्याची शक्‍यता लक्षात घेऊन पंजाब, राजस्थानमधील सीमेला लागून असलेल्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर.

जम्मू आणि काश्‍मीरमध्येही याच पद्धतीची दक्षता.

हल्ला झाल्याचा पाकिस्तानकडून इन्कार; नऊ सैनिक ठार झाल्याचा दावा

संकेत धुडकावून भारताने आक्रमण केल्याचा नवाझ शरीफ यांचा कांगावा

पुढच्या वेळी आम्ही उत्तर देऊ - ख्वाजा असिफ यांची धमकी

- - सकाळ न्यूज नेटवर्क

Thursday, 29 September 2016

Pakistan summons Indian envoy to protest over surgical strikes

Islamabad: Pakistan today summoned Indian High Commissioner Gautam Bambawale over "surgical strikes" by India in which two Pakistani soldiers were killed.

Indian High Commissioner to Pakistan, Gautam Bambawale

Indian High Commissioner to Pakistan, Gautam Bambawale

Foreign Secretary Aizaz Chaudhry "condemned the unprovoked firing by" Indian forces on the surgical strikes in which two Pakistani soldiers were killed, Pakistan Foreign Office said in a statement.

"These incidents are a continuation of a pattern of ceasefire violations committed by India. He (Chaudhry) conveyed that the Armed Forces of Pakistan will continue to give a befitting response to any act of aggression," the statement said.

Earlier, Pakistan rejected as "baseless" the Indian Army's claim that it had carried out "surgical strikes" inside the country.

India carried out surgical strikes on seven terror launch pads across the LoC with the Army inflicting "significant casualties" on terrorists preparing to infiltrate from PoK.

While summoning Bambawale at the Foreign Office, the Foreign Secretary claimed that India has "deliberately escalated tensions" at the LoC in order to "divert the attention of the international community from the grave situation" in Kashmir.

"The Foreign Secretary condemned India's baseless accusation against Pakistan for the Uri attack, within a few hours after the incident. He recalled that it has been a practice in India to blame Pakistan for every such incident but later investigations prove otherwise," the Foreign Office said.

Chaudhry claimed that Pakistan remains a "victim of interference" and "state sponsored terrorism".

In this regard, he referred to the "confession statement of serving Indian Naval Officer, Kulbushan Jadhav", whom Pakistan has accused of "carrying out terrorist and subversive activities, especially in Balochistan and Karachi".

The Foreign Secretary also expressed Pakistan's deep disappointment at India's decision not to participate in the SAARC Summit.

For its part, Pakistan is committed to the objective of regional cooperation, envisaged in the SAARC charter, he said.

Chaudhry also conveyed to Bambawale, Pakistan's deep concerns over "life threats to Pakistan's High Commissioner in New Delhi" and urged the Indian government to ensure his safety and security and that of other officials and their families, in accordance with the Vienna Convention.

Inputs with PTI

Tuesday, 27 September 2016

काश्‍मीरचे दिवास्वप्न पाहू नका - सुषमा स्वराज

न्यूयॉर्क - ‘जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे; तो बळकविण्याचे दिवास्वप्न पाकिस्तानने बघू नये,’’ अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज पाकिस्तानला ठणकाविले. त्याचप्रमाणे दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला जगाने एकटे पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले. जम्मू-काश्‍मीरमध्ये कुरापती करण्यापेक्षा स्वत:च्या देशातील बलुचिस्तानमध्ये काय चालू आहे याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७१व्या आम सभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे आज भाषण झाले. स्त्री-पुरुष समानता, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान, जनधन योजना याबाबत माहिती देत त्यांनी भाषणाला सुरवात केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गेल्या बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या भाषणाचा समाचार त्यांनी घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘जगातील अनेक देश  दहशतवादाला बळी पडले आहेत. आज २१ व्या शतकाच्या सुरवातीपासून जग दहशतवादाचा मुकाबला करीत आहे. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, भारत त्याचप्रमाणे सीरिया या देशांनी दहशतवादाची झळ सोसली आहे. दहशतवादाविरोधात लढण्याची एखाद्या देशाची तयारी नसेल तर आंतरराष्ट्रीय समूहातून त्याला दूर केले पाहिजे.’’

चर्चा करण्यासाठी भारत अटी घालत आहे, असा उल्लेख शरीफ यांनी त्यांच्या भाषणात केला होता. त्याचा समाचार स्वराज यांनी घेतला. भारत नेहमीच पाकिस्तानशी मैत्रीने वागला आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शपथविधीसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देताना कोणती अट घातली होती, काबूलहून भारतात परतत असताना शरीफ यांची सदिच्छा भेट घेतली त्या वेळी कोणती अट घातली होती, अशा प्रश्‍नांची सरबत्ती त्यांनी केली. ईद, क्रिकेट सामने अशा अनेक प्रसंगी भारताने मैत्रीचाच हात पुढे केला होता.

स्वराज म्हणाल्या, ‘‘न्यूयॉर्कमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ९/११ च्या भीषण हल्ल्याला याच महिन्यात १५ वर्षे पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी पॅरिससह इतर शहरांमध्येही हल्ले झाले. आमच्यावरही पठाणकोट आणि उरीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद हा मानवाधिकारांचे सर्वांत मोठे उल्लंघन आहे, ही गोष्ट सर्वांनी मान्य करायलाच हवी. दहशतवाद  कोणत्याही एका देशापुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. या दहशतवाद्यांना आश्रय कोण देतो, त्यांना आर्थिक रसद कोण पुरवतो आणि प्रशिक्षण कोण देतो, याचाही विचार झाला पाहिजे. काही देश दहशतवाद्यांना आश्रय आणि समर्थन देत आहेत. काही दिवसांपूर्वी याच मंचावरून अफगाणिस्ताननेही अशीच भूमिका मांडत चिंता व्यक्त केली होती. दहशतवाद्यांमध्ये ‘चांगला-वाईट’, ‘आमचा-तुमचा’ असे वर्गीकरण करता येणार नाही. दहशतवादाशी लढायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे. यासाठी आपसांतील मतभेद दूर करावे लागतील. हे अशक्‍य काम नाही. इच्छाशक्ती असेल तर करता येईल. ही लढाई कठीण असली, तरी पुढच्या पिढीसाठी आपल्याला ती करावी लागेल.’’

स्वराज म्हणाल्या...

- जिनके अपने घर शीशे के हो, उन्हें दूसरों के घर पत्थर नहीं फेकने चाहिए

- काश्‍मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे पाकिस्तानने सोडून द्यावे

- बलुचिस्तानात काय चालले आहे याकडे  पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लक्ष द्यावे

- बहादुर अली हा तर दहशतवादाचा जिवंत पुरावा

- जगभरातील दहशतवाद हा मानवाधिकाराचे सर्वांत मोठे उल्लंघन

- सर्वांनी मतभेद विसरून दहशतवादाच्या विरोधात एकत्र येऊन लढा द्यावा

- छोट्या छोट्या संघटनांनी दहशतवादाचे भीषण स्वरूप धारण केले आहे

- - वृत्तसंस्था

Saturday, 24 September 2016

PM Modi hits out at Pakistan after attack in Kashmir

Kozhikode: Prime Minister Narendra Modi criticised Pakistan on Saturday, accusing it of being an exporter of terrorism, and vowing to mount a global campaign to isolate it.

"People of Pakistan should question their leadership on why, when both countries gained freedom together, while India exports software, Pakistan exports terrorists," PM Modi said.

"People of Pakistan should question their leadership on why, when both countries gained freedom together, while India exports software, Pakistan exports terrorists," PM Modi said.

The comments follow the September 18 attack on an Indian army camp in Kashmir, which New Delhi blamed on Pakistan. The attack claimed the lives of 18 Indian soldiers, in the biggest blow to security forces in the disputed Himalayan region for 14 years.

"People of Pakistan should question their leadership on why, when both countries gained freedom together, while India exports software, Pakistan exports terrorists," Modi said.

India has long accused Pakistan of backing militant groups operating in disputed Kashmir as well as of sending fighters to other parts of the country to carry out acts of violence.

Pakistan denies the allegations and says India has not provided adequate proof to support its claims.

Modi was giving a speech at a meeting of his Bharatiya Janata Party, whose leaders have said there should be a strong response to the attack, which took place in Uri.

"India has and never will bow down in the face of terrorism," Modi said.

Some military experts have called for cross border strikes against militant camps in Pakistan-administered Kashmir in the wake of the latest attack.

But Pakistan has warned it will hit back against any Indian attack and the latest tensions between the nuclear-armed neighbours are drawing concern.

India is likely holding back from major military action for fear of igniting a broader escalation, and may instead mount a diplomatic campaign against Pakistan, experts say.

Reuters

Sunday, 18 September 2016

उरीतील हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच- सुभाष भामरे

नाशिक - जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्कराच्या मुख्यालयावर आज (रविवार) सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्लात 17 जवान हुतात्मा झाले असून, 8 जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा रक्षकांनी चार दहशतवाद्यांना ठार मारले आहे. या हल्ल्यानंतर भामरे नाशिक दौरा रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत.
भामरे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला घेरण्याची वेळ आली आहे. आता खूप झाले, प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. उच्चस्तरीय समितीची बैठक होत असून, या बैठकीत माझी भूमिका हीच असेल. लंडनमध्ये गेल्यानंतर सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादासंदर्भात मी जगातील संरक्षणमंत्र्यांपुढे भूमिका मांडलेली आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे अमेरिका फ्रान्ससह इतर देशांसोबत झालेल्या बैठकीत भूमिका मांडली होती. पाकिस्तानसोबत असलेल्या देशांनी दहशतावादासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
- महेंद्र महाजन - सकाळ वृत्तसेवा

रविवार, 18 सप्टेंबर 2016 - 12:27 PM IST

Sunday, 10 January 2016

Blow by blow: How swift action saved the day in Pathankot

Nitin Gokhale, founder, BharatShakti.in, reports on how quick decisions saved a repeat of a Mumbai-like carnage at the key air force base.

As more details emerge on the Pathankot terror strike and India's response, it is becoming increasingly clear that the quick decision-making at the highest levels of the country's security apparatus saved a repeat of a Mumbai-like carnage at the frontline airbase.

Information pieced together from multiple conversations I have had with security officials also indicates excellent coordination at the field level, although many half-baked and ill-informed reports have appeared to the contrary.
Although there were generic intelligence reports about infiltration of terrorists into Punjab since the evening of December 31, 2015, the actual story begins post-lunch on New Year's Day when the general intelligence gets crystallised into a specific alert that the target definitely is the Pathankot air base. This is what happens in rapid succession after that:
3 pm: National Security Adviser Ajit Doval convenes a meeting to decide on the next course of action. In attendance are the Army chief, General Dalbir Singh Suhag, the Air Force chief, Air Marshal Arup Raha, and chiefs of intelligence agencies.

4 pm: Meeting concludes with specific tasks allotted to each stakeholder. Army moves nine columns (nearly 1,000 men) from nearby cantonments into the Pathankot airbase.

The National Security Guard is told to get ready with two teams to be flown out from Manesar near Delhi as soon as possible.
6 pm: Army columns start arriving into the air base and get deployed at key locations. Their main task: To secure the air assets in the technical area (fighter aircraft, helicopters, missiles, ammunition dump, etc) and guard the residential quarters that house nearly 3,000 families within the base.
In Delhi NSG teams emplane for Pathankot. They are being pre-positioned in case any hostage situation develops or the terrorists get into houses or built-up areas.
9 pm: The technical area is sealed; NSG gets deployed. The wait and search for terrorists begins. There is no definite information on their exact location.

January 2, 3.30 am: Gunfire is heard; the terrorists have emerged from hiding and have entered the cookhouse of the Defence Security Corps personnel. Four unarmed personnel of the force get killed instantly. One of their unarmed colleagues runs after a terrorist, turns his gun on him and kills him before being shot by other terrorists.

Moments later, a Garud commando confronts the other terrorists, gets shot.

Daybreak: Hunt begins for the well-armed terrorists and a cordon is thrown around a small area of 250 metres by 250 metres. They are suspected to have entered into a building.

By evening, four terrorists are eliminated, one by one, by the army troops who come into action immediately.

After nightfall, the focus area is kept under surveillance with floodlights keeping the area lit. Intermittent firing continues. The advantage is now with the security forces; they have confined the terrorists to a small patch and have the luxury of time to eliminate them in daylight.

Next day the remaining two terrorists are eliminated, but not before a lieutenant colonel dies during the removal of the body of a slain terrorist.

Key takeaways: In the absence of key ministers like Rajnath Singh (home) and Manohar Parrikar (defence) from the capital on January 1, there was no time to lose, to wait for the Cabinet Committee on Security to meet.

Instant decision had to be taken, which was done by the NSA in consultation with the key stakeholders. The swift action saved the day in Pathankot.

Moreover, the terrorists were eliminated before they could achieve their key objective of destroying the air assets or take hostages in the base.

The criticism that the operation took too long is a matter of opinion. If the terrorists were neutralised without losing any further men, it is to the credit of the security forces and their coordination on the ground, notwithstanding the time they took.

There will, of course, be questions asked about the ease with which the terrorists managed to cross the border and also get into the airbase without being detected, but that is a matter of review and revamp.

For the moment, all key players -- from NSA Ajit Doval to senior officers, from the brave but unheralded men of the DSC to the ground troops of the Indian Army, the Garud commandos and the NSG -- need to be commended for a clinically executed anti-terror operation.

Col Sandeep Pandit

[Indian Military Veterans]

Tuesday, 5 January 2016

President Ashraf Ghani calls PM and condemns cross border terrorist attack in Pathankot

The President of Afghanistan, Mr. Ashraf Ghani made a telephone call to the Prime Minister. He strongly condemned the cross border terrorist attack in Pathankot and extended condolences at the loss of lives in the attack. President Ghani also briefed the Prime Minister about the terrorist attack in Mazar-e-Sharif and expressed support at the loss of lives and property in the earthquake in India.


Prime Minister thanked President Ghani for his message of support at the cross border terrorist attacks and the earthquake. He also expressed deep appreciation for the exemplary bravery and courage shown by the Afghan National Security Forces in thwarting the terrorist attack in Mazar-e-Sharif and ensuring security and safety of the Indian Consulate and personnel. Prime Minister conveyed that India would always stand with the people of Afghanistan.

 

[PIB]

Sunday, 3 January 2016

Fresh protest in Pathankot over terror attack, locals burn effigy of Pakistan PM Nawaz Sharif

By: PTI | Pathankot | Updated: January 3, 2016 4:35 pm

A number of local residents raised anti-Pakistan slogans close to the air force station where the attack took place.

pathankot attacks, pathankot live, pathankot news, pathankot terror attack, punjab terror attack, terror attack in punjab, india air base attack, punjab air force base attack, punjab news, india news

Civilians watch from an adjacent market as security men stop commuters from proceeding towards the Pathankot air force base in Pathankot, India, Sunday, Jan. 3, 2016. (Source: AP)

A fresh anti-Pakistan protest broke out in Pathankot town on Sunday with the locals burning an effigy of the neighbouring nation following the terror attack on Air Force base.

A number of local residents raised anti-Pakistan slogans close to the air force station where the attack took place.

They set Pakistan’s effigy on fire, holding the country responsible for continued attacks in Punjab, even as they demanded that stern action be taken against it.

As the combing and search operation continue, residents continued to live in panic.

“We continue to live in fear as the situation is still not clear. The government or concerned authorities should throw light so that we can get on with our daily lives,” Jarnail Singh, a local resident, said.

Read | LIVE: Terrorist shot dead inside Pathankot Air Force Base, two more holed up

Another local resident, Rani, claimed that her children were still panic-stricken.

“Normally, during winter vacations when their school remains closed, I do not see my two children, aged 11 and 7  for entire day as they are busy playing. But now they are scared to come out of the house after the terror attack,” she said.

- See more at: http://indianexpress.com/article/india/india-news-india/fresh-protest-in-pathankot-over-terror-attack-locals-burn-effigy-of-pakistan-pm-nawaz-sharif/#sthash.AUv5xlHm.dpuf

Pathankot attack: NSG commando Lt Col Niranjan killed, Rajnath Singh says ‘nation salutes his sacrifice’

Lt Col Niranjan, a member of the NSG's Bomb Disposal Squad, was killed while he was defusing the grenade at the Pathankot air base during combing operations.

By: PTI | Pathankot | Published:January 3, 2016 1:08 pm

Pathankot, Pathankot attack, Pathankot air base attack, Pakistani terrorist attack Pathankot, pathankot attack deaths, soldiers killed in pathankot, Lt Col Niranjan, Lt Col Niranjan killed, NSG commando killed, Pathankot news, India news

Heavily-armed Pakistani terrorists had attempted to storm the base, triggering a day-long gunbattle at the airbase, barely 35 kms from the Indo-Pak border. (PTI Photo)

A fresh grenade blast ripped through the air force base here this morning claiming the life of an NSG commando, as three other security men succumbed to injuries in a hospital after yesterday’s terror attack taking the toll of Indian security personnel to seven.

Lt Col Niranjan, a member of the NSG’s Bomb Disposal Squad, was killed while he was defusing the grenade at the scene of the terror attack as part of the combing operations that continued through the night. Four other security men were also injured in the blast.

“Pained to know about demise of Lt. Col. Niranjan of NSG during mopping out ops at Pathankot, nation salutes his sacrifice,” Home Minister Rajnath Singh reportedly said.

Defence sources said Niranjan, a resident of Kerala, was killed while trying to retrieve the grenade from the body of a dead terrorist.

Three members of the Defence Security Corps (DSC) succumbed to injuries in the hospital here during the night.

Four attackers, a Garud commando and three DSC were killed yesterday when heavily-armed Pakistani terrorists had attempted to storm the base, triggering a day-long gunbattle at the airbase, barely 35 kms from the Indo-Pak border.

Among those battling for their lives in the hospital are 8 DSC personnel and a Garud commando.

Meanwhile, the joint combing operation was still underway, a police official said, adding that the NIA had taken over the probe into the terror incident. Some senior officials of the Punjab Police led by DGP Suresh Arora are also present here.

The official said the operation will end only after a thorough search, going on inside the IAF base and nearby areas, was completed.

Various security agencies, including the Army, Indian Air Force, Central forces and Punjab Police were involved in the joint operation.

A large cache of arms and ammunition have already been recovered during the sanitisation and search operations.

IAF helicopters were also seen flying over the base and nearby areas to assist the ground forces in the operations.

In the wee hours yesterday, the group of terrorists in army fatigues had attempted to storm the base with the obvious intent of destroying MiG-21 fighter jets and MI-25 attack helicopters housed there.

The attackers were believed to have infiltrated from Pakistan and there was speculation that they may belong to Jaish-e-Mohammad headed Maulana Masood Azhar of the Kandahar hijack episode.

The terrorists were carrying Under Barrel Grenade Launchers, 52 mm mortars, AK rifles and GPS machine.

Based on intercepts, security agencies believe that one Nazeer from Bahawalpur in Pakistan was leading the group.

Defence sources said the terrorists sneaked into the nearly 2000-acre air base through a forested area where they were confronted by the Quick Reaction Team of Garud commandos. They managed to go up to 400 metres but were still 700 metres away from the area where the IAF aircraft fighters were stationed.

- See more at: http://indianexpress.com/article/india/india-news-india/pathankot-attack-nsg-commando-lt-col-niranjan-killed-rajnath-singh-says-nation-salutes-his-sacrifice/#sthash.Jb6M42QB.dpuf

 

Indian Express

Saturday, 2 January 2016

Gunmen attack India air force base - BBC

Police personnel stand guard following what officials said was an attack on an Indian Air Force base in Pathankot

Image copyright Reuters Image caption The attack comes days after India and Pakistan launched a peace initiative

Four gunmen have been killed in a pre-dawn attack on an Indian air force base near Pakistani border, officials say.

Two soldiers at the Pathankot base were also killed in a gun battle lasting several hours.

Operations at the base are continuing, with some reports saying gunmen are holed up in the base.

The incident came days after the Indian and Pakistani leaders Narendra Modi and Nawaz Sharif met in Lahore to launch a surprise peace initiative.

The whole of India's Punjab state has been placed on alert.

The base is on the main highway leading to Indian-administered Kashmir.

Militant allegation

The gunmen wore Indian military uniforms and drove a hijacked car when they launched the attack at 03:30 (22:00 GMT Friday).

They entered living quarters at the base, but were contained there and so were unable to cause any damage to military hardware, said air force spokeswoman Rochelle D'Silva.

On Saturday morning, fresh gunfire was heard and a helicopter seen firing at an area inside the base.

The BBC's Sanjoy Majumder in Delhi says it is not yet clear who the attackers were but suspicion is already falling on Kashmiri militant groups based in Pakistan.

Some Indian security officials suggested the Islamist militant group Jaish-e-Mohammed was to blame.

India says the group is backed by Pakistan, but Islamabad denies this.

In August seven people were killed in a similar attack when gunmen stormed a police station in nearby Gurdaspur district.

The three attackers in Gurdaspur were killed after a 12-hour standoff with police.

Pathankot air force base is about 430km (270 miles) north of the Indian capital, Delhi and is on the road linking Indian-administered Kashmir with the rest of the country.

Indian-administered Kashmir has seen a long-running insurgency against rule from Delhi, and Kashmir has been a flashpoint in relations between Pakistan and India for nearly 70 years since independence.

[BBC]